पद्म पुरस्कारानंतर वाढली लोककलावंतांवरील जबाबदारी पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी करून दिली जाणीव
पुणे / प्रतिनिधी :सागर पवार आपल्याला मिळालेला पद्म पुरस्कार हा आपला एकट्याचा नसून तो मराठी लोककलेला , लोककलावंतांना, पडद्यामागील कलावंतांना आणि लोककलेच्या रसिकांना मिळालेला पुरस्कार आहे. मात्र, हा पुरस्कार जितका सन्मानाचा आहे तेवढाच जबाबदारीचा आहे. याचे भान लोककलावंतांनी ठेवणे आवश्यक आहे, याची जाणीव पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी करून दिली. यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,अलविरा … Read more
