*आशावाद रुजवणारी एकनाथ आव्हाड यांची कविता*

शिरूर प्रतिनिधी : सकारात्मकता हा पिंडच असावा लागतो. स्वप्नाळू , निष्पाप, कृतिशील मनाच्या व्यक्ती हा पिंड बाळगू शकतात, असं मला वाटतं. आजूबाजूला इतकं नकारात्मक दिसत असताना हिरवीगार आशेची वेल मुद्दाम जोपासावी लागते. ‘ जगणं होईल हिरवंगार ‘ हा कवितासंग्रह वाचून आपण आशेची बी नकळत मनात रुजवू लागतो. वाचून हातावेगळं केलं,तरी मनात हे रुजणं आकार घेऊ … Read more