रांजणगाव सांडस येथील शितोळे वस्ती, मळई वस्ती चा पुरामुळे संपर्क तुटला.
प्रतिनिधी :संतोष साळुंके रांजणगाव सांडस मधील शितोळे वस्ती, मळई वस्ती कडे जाणारा रस्ता पूर्णपणे पुराच्या पाण्यात गेल्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तब्बल पाऊण किलोमीटर पर्यंत हा रस्ता पाण्याखाली गेल्याने तेथील रहिवाशांनी या रस्त्यावर साकव पद्धतीचा पूल बांधावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे,या दोन्ही वस्त्या पुराच्या पाण्याने वेढा टाकल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे … Read more
