शिरूर येथे महाराष्ट्राची भूमीचा चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

शिरूर प्रतिनिधी: पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजातील सर्व घडामोडी व हालचालींवर लक्ष ठेवून असतो आणि तो शासन व जनता यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो म्हणून आज होत असलेला हा महाराष्ट्राची भूमी चतुर्थ वर्धापन दिन व पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा ,संदेश केंजळे पोलीस निरीक्षक शिरूर यांनी दिल्या. महाराष्ट्राची भूमी पत्रकार … Read more

नागरगाव जिल्हा परिषद शाळेत पत्रकार विजय कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण .. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

[“ध्वजारोहण करण्याचा मान माझ्यासारख्या सामान्य तरुण पत्रकाराला मिळाला, हे माझ्यासाठी अभिमानाचे आणि प्रेरणादायी क्षण आहेत”, असे भावनिक उद्गार विजय कांबळे (शिरूर तालुका अध्यक्ष – द यूवा ग्रामीण पत्रकार संघटना) यांनी काढले.]   नागरगावं प्रतिनिधी: राज्य शासनाच्या निर्देशानुसार व केंद्र शासनाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहीम नागरगाव ग्रामपंचायतीत उत्साहात राबवली जात आहे. भारताच्या … Read more