शिरूर प्रतिनिधी
आजचे युग हे कशा प्रकारे अनेक व्यसनाच्या अधीन झाले आहे.ज्या मुळे माणूस माणसात राहून ही ऐकटा झाला आहे.ते आहे मोबाईल चे व्यसन.अगदी लहान बाळा पासून ते वयस्कर व्यक्ती पर्यंत सर्व जण या व्यसनाच्या आहारी गेले आहेत.
हे सर्व सिताबाई थिटे च्या मुला मुलींना थिटे कॉलेज चे मुख्यध्यापक बहिते यांच्या मार्गदर्शनखाली ,विक्रम ठाकूर
चैतन्य तापकीर ,फरहा शेख ,
सोनाक्षी याल्लोळ,अनिशा शिंदे,प्रज्वल सोनवणे, हितक्षी यादव, प्रतीक कुंभार, सलमान पठाण, समृद्धी गाडवे,रोहन आगळे,पायल निंबाळकर,अनुष्का शेळके,हिताक्षी यादव,पायल निंबाळकर,प्रज्वल सोनलकर यांनी एक सुंदर पथ नाटकातून सादर करत,शिरूर शहरातील नागरिकांना व्यसन मुक्तीचा संदेश दिला.
याच बरोबर समाजात वाढणारे दारूचे व्यसन. या व्यसना मुळे माणूस माणसाच्या जिवाची परवा ही करत नाही.माणूस मेला तरी त्याला दारू हवी असते.रोडवर होणारे अपघात हे ७०% दारू पिऊन होतात.त्यात ही माणसे मरण पावला की आहे हे पाहण्या पेक्षा सेल्फी काढायला सरसावत असतात.हे आजच्या पिढीचे दुर्भाग्य.
या सर्व पथ नाट्य बसवण्या साठी थिटे कॉलेज च्या मोनाली परभणे यांनी विशेष परिश्रम घेतले.तर हे पथ नाट्य शिरूर शहरातील पाच कंदील चौकात सादर करण्यात आले,यावेळी डी.फार्मसी चे शहा सर उपस्थित होते.
