साहित्यातून मुलांचे वैचारिक कुपोषण थांबावे.

पुणे प्रतिनिधी . साहित्यातून मुलांना माहिती देताना सामाजिक जीवनातील अनेक गोष्टी त्यांना समजतील की नाही, म्हणून लेखक बऱ्याच वेळा काही गोष्टी सांगतच नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा माहितीपासून मुले वंचित राहतात. मुलांना सर्वार्थाने सक्षम बनविण्यासाठी समाज जीवनातील सर्वच गोष्टी कळाल्या पाहिजेत, तरच साहित्यातून मुलांचे होणारे वैचारिक कुपोषण थांबेल, असे मत जेष्ठ अभ्यासिका डॉ. मुक्तजा मठकरी यांनी रविवारी … Read more

बाभुळसर बुद्रुक ग्रामस्था मार्फत ऋतुजा रेशमा अजय नागवडे यांचा नागरी सन्मान….

शिरुर प्रतिनिधी बाभुळसर बु ता. शिरूर जि. पुणे, या गावातील नागरिकांच्या वतीने, कुमारी ऋतुजा रेश्मा अजय नागवडे यांचा चार्टर्ड अकाउंट(CA) परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन, सनदी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार नुकताच करण्यात आला. यावेळी बाभुळसर बु. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच दिपाली महेंद्र नागवडे,लक्ष्मण बापू फराटे सदस्य पंचायत समिती शिरूर, भरत भाऊ नागवडे चेअरमन बाभुळसर बु विविध … Read more